कोटातून आचारसंहिते आधी महायुतीने नाव जाहीर करू नये अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आचारसंहिता जाहीर होताच भाजपची पहिली किमान पन्नास विधानसभा उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे.