India-Pak सामन्याला केंद्राकडून हिरवा कंदील,खून आणि Cricket एकत्र कसं चालणार? जनतेच्या पचनी पडेल का?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पण पाकिस्तानला संपवण्याची भाषा करणारा भारत आता त्यांच्याबरोबर क्रिकेट सामना खेळण्याची तयारी करतोय.. हा विरोधाभास सर्वसामान्या जनतेच्या पचनी पडेल का ? पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ